Farmer News : संतापलेल्या शेतकऱ्याने दीड एकर मूग पिकावर फिरवला ट्रॅक्टर, कारण सांगितल्यानंतर… – Marathi News | Kharif season affected by changing climate
[ad_1] नाशिक : पावसाळ्याचा दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी देखील येवल्यासह नाशिक (NASHIK) जिल्ह्यातील ग्रामीण भागात समाधान कारक पाऊस अद्याप पाऊस झालेला नाही. पावसा अभावी पिकांची वाढ झाली नसल्याचं चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. हातातून पीक गेल्याचे पाहून येवला तालुक्यातील अंकाई येथील हवालदिल झालेल्या बाळासाहेब गोराणे (Balasaheb gorane) या शेतकऱ्याने दीड एकरावरील मूग … Read more