कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी... - Loss to onion and tomato farmers due to unseasonal rains, economic impact Farmers in Nashik, Lasalgaon are worried - DigiShivar
मुख्यपृष्ठ सरकारी योजना शेती बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक बातम्या स्टोरीज

कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी… – Loss to onion and tomato farmers due to unseasonal rains, economic impact Farmers in Nashik, Lasalgaon are worried

उमेश पारीक

उमेश पारीक | Edited By: महादेव कांबळे, Tv9 मराठी

Updated on: Mar 08, 2023 | 5:33 PM

काहीतरी शेतात वेगळे करूया 1 लाख रुपये कर्ज घेत टोमॅटोचे पीक घेतले गेले. मात्र गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे जोमदार आलेले टोमॅटोचेही पीकही आता भुईसपाट झाले आहे.

कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी...

लासलगाप/नाशिक : कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा बाजार भाव कोसळल्याने चांगलेच वांदे झाले आहेत. कांद्याची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव जवळील वाकी खुर्द येथील संतोष देवडे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. लाल कांद्याला बाजारभाव नसल्याने कांदा तोट्यात विक्री करावा लागला आहे,


Web Title – कांद्याचे वांदे थांबता थांबेनात; बळीराजाचं संकट दूर होणार कधी… – Loss to onion and tomato farmers due to unseasonal rains, economic impact Farmers in Nashik, Lasalgaon are worried

Leave a Comment

Share via
Copy link